महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा झाल्यासारखी
वाटते. कुणीही याव आणि टपली मारून जावं
अशी स्थिती आहे. १९९२-९३ साली बाबरी मशीद
पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या. आसा,
धगधगत असताना मुंबईत दंगली झाल्या. याच
नेमकं ‘कनेक्शन’ काय? त्याचे पडसाद इतर
राज्यांमध्ये किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये का नाही पडत?
No comments:
Post a Comment