Monday, 3 September 2012

धर्मशाळा


          महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा झाल्यासारखी वाटते.  कुणीही याव आणि टपली मारून जावं अशी स्थिती आहे.  १९९२-९३ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली झाल्या.  आसा, धगधगत असताना मुंबईत दंगली झाल्या.  याच नेमकं ‘कनेक्शन’ काय?  त्याचे पडसाद इतर राज्यांमध्ये किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये का नाही पडत?

No comments:

Post a Comment